Type Here to Get Search Results !

झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते. Save tree save nature

0

 झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.



१) *एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी _संपूर्ण पावसाळ्यात_ जमिनीत घेऊन जाऊ शकते.* _याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत._

म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.


२) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.* [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]  

  

३) *एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी.* _याचा *गणितीय हिशोब* सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.


४) *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.*    


५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.   

*झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल...!*

🙏 "झाडे लावा...निसर्ग वाचवा." 🙏

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad